३१ जानेवारी दिनविशेष
31 January Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
३१ जानेवारी महत्वाच्या घटना
〉
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
〉
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
〉
१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
〉
१९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
〉
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
〉
१९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.
〉
१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
〉
१९९२: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
३१ जानेवारी जन्म
〉
१८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)
〉
१९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
〉
१९७५: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.
जानेवारी महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
दिनांक :
४ जानेवारी १८८१

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)
दिनांक :
६ जानेवारी १८१२

महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
दिनांक :
९ जानेवारी २००२

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
दिनांक :
११ जानेवारी १९६६

राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)
दिनांक :
१२ जानेवारी १५९८

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
दिनांक :
१८ जानेवारी १८४२

आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
दिनांक :
२० जानेवारी १९५७

मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
दिनांक :
२१ जानेवारी १९७२

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
दिनांक :
२३ जानेवारी १८९७

भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
दिनांक :
२६ जानेवारी १९५०

स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
दिनांक :
२८ जानेवारी १८६५

महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)
दिनांक :
३० जानेवारी १९४८

WTO ची स्थापना झाली.
दिनांक :
१ जानेवारी १९९५

नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
दिनांक :
१७ जानेवारी १९४१

भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
दिनांक :
२४ जानेवारी १९५०

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
दिनांक :
३१ जानेवारी १९९२