राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

आंतरराष्ट्रीय मानका प्रमाणे दर 1000 माणसांमागे 4 एकर खुली जागा असणे आवश्यक आहे, मात्र मुंबईत दर 1000 माणसांमागे फक्त ___________ एकर खुली जागा आहे.

102.

रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :

103.

खालील नकाशात बाणाने दाखवलेला वारा कोणता आहे ?

104.

खालील विधानांवर विचार करा :
(a) ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता 60 डेसिबल्स.

(b) कुजबुज ही जवळपास 5 ते 10 डेसिबल्सची असते.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत?

105.

2001 च्या जनगणनेनुसार मुंबईतील झोपडपट्टयांत साक्षरतेच्या प्रमाणाची टक्केवारी __________ होती.

106.

पर्यावरण (संरक्षण) कायदा-1986 हा त्या दिवशी अस्तित्वात आला की ज्या दिवशी पुढील भूतपूर्व पंतप्रधान यांचा जन्म दिवस आहे :

107.

सापेक्ष आर्द्रता जेंव्हा कमी असते तेंव्हा ___________ .

108.

परिस्थितीको शास्त्र ही संज्ञा :
(a) पर्यावरणीय जीवशास्त्र' अशीही ओळखली जाते.

(b) सर्वप्रथम अन्स्टे हँकेल ने प्रस्तूत केली.

(c) oikos (घर) व logos ( अभ्यास/शास्त्र) या दोन ग्रीक शब्दांपासून आली आहे.

(d) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्त्र) या दोन लॅटीन शब्दांपासून आली आहे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

109.

21 मार्च व 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौरऊर्जा मिळते ?

110.

हिवाळ्यातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश __________ रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :

111.

मुंबई कोणत्या समुद्र किनारी नियम क्षेत्रात येते ?

112.

समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ___________ असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.

113.

यादी-I बरोबर यादी-II च्या जोड्या लावा.

114.

तेल बियांचे उत्पादन वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणती भूईमूगाची जात महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागली ?

115.

सजीव जे स्वत:चे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना ___________ म्हणतात.

116.

चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्याचे प्रमाण साधारण __________ टक्के असते .

117.

मानवी आरोग्यावर फ्लूराइडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे __________ .

118.

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी (Low) अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात ____________ वाढ होवू शकेल.

119.

पाणलोट क्षेत्राच्या अति उतार असणा-या भागावर पाणी अडविण्यासाठी आणि त्याच्या विल्हेवाटीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे ___________ .

120.

खालीलपैकी कोणत्या कार्यपद्धतीमध्ये अन्नद्रव्यांचे परिमाण ठरवणे खुपच अवघड ठरते.
(a) पिकांनी घेतलेले

(b) पिकांनी न घेतलेले

(c) निक्षालनाद्वारे ह्रास झालेले

(d) मृदेच्या धूपेमुळे ह्रास झालेले

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.