राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१३ GS-3 Questions And Answers:
महाराष्ट्र राज्यात 'बाल न्याय कायदा' अंमलात आहे. त्यानुसार राज्यातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन केले आहे ?
तिलारी धरणामुळे विस्थापित होणा-या लोकांच्या प्रश्नावर कोणत्या दोन राज्यांमध्ये तेढ निर्माण झाली आहे ?
भारत सरकार राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत अनेक योजना राबवित आहे. खालीलपैकी कोणती योजना या कार्यक्रमाचा भाग नाही?
बाल कल्याण सेवा विविध वर्गवारीच्या आहेत त्यातील कोणत्यांमध्ये बाल मार्गदर्शन केंद्र येते ?
(a) पूरक सेवा
(b) आधार सेवा
(c) पर्यायी सेवा
(d) प्रतिबंधात्मक सेवा
पर्याय :
महिलाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा कायदा कडक करण्याकरीता नेमलेल्या न्यायमूर्ती वर्मा समितीच्या अहवालात खालीलपैकी कोणती शिफारस अंतर्भूत नव्हती.
1994 मध्ये आमसभेने, आंतरराष्ट्रीय विधी आयोगाला कशाची घटना तयार करण्यास सांगितले?
समूहातील इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती शोधा?
NCERT चे घटक एकके आहेत :
महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाप्रमाणे राज्य महिला आयोगाची स्थापना केली आहे. खालीलपैकी कोणत्या बाबी राज्य महिला आयोगाच्या बाबतीत सत्य आहेत ?
(a) ही एक स्वायत्त संस्था आहे.
(b) याची स्थापना 2001 मध्ये झाली.
(c) स्त्रियांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून महिलाविषयक धोरण आखण्यास राज्यशासनास मदत करणे हे आयोगाचे कार्य आहे.
(d) पीडित स्त्रियांना अत्याचाराविरूद्ध लढा देण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आयोगाचे कार्य आहे.
पर्यायी उत्तरे :
'मध्यान्हीचे भोजन' योजनेचा उगम कोणत्या राज्यामध्ये झाला?
माता मृत्यू दर म्हणजे __________ जीवित जन्मामागे मृत्यू पावणाच्या मातांची संख्या.
वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी वनांच्या सामूहिक मालकीद्वारे यशस्वीपणे करणाच्या गावाचे नाव सांगा?
पुढील कोणते विधान चूक आहे?
वैद्यकीय गर्भपात कायदा, 1971 नुसार 18 वर्षावरील कोणत्याही स्त्रीला गरोदरपणाच्या 20 आठवड्यापर्यंत खालील कारणांमुळे गर्भपात करता येतो ?
(a) स्त्रीला आधीची दोन मुले असल्यास आणि स्त्रीचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या जन्मणाच्या मुलाची काळजी घेण्यास सक्षम नसल्यास,
(b) जन्मणारे मूल शारीरिक/मानसिक दृष्ट्या अतिशय दुर्बल असण्याची शक्यता असल्यास
(c) कुटुंब नियोजनाची साधने अयशस्वी ठरल्यास
(d) गर्भारपणामुळे स्त्रीच्या शारीरिक/मानसिक आरोग्यावर गंभीर परिणामाची शक्यता असल्यास खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
सामाजिक गतिशीलता पुढील कोणत्या घटकांमुळे घडून येते ?
(a) औद्योगीकरण आणि नागरीकरण
(b) दळणवळण आणि संपर्कमाध्यमांचा विकास
(c) मिळकत आणि संपत्ती
(d) सत्ता आणि राहणीमान
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?
महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांबाबत दिनांक 1.10.2013 रोजी जाहीर केलेल्या नवीन धोरणाबाबत काय खरे नाही ?
(a) सदरची घोषणा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून केली गेली.
(b) जी मुले आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांची नांवे जाहीर केली जातील.
(c) राज्य शासन ज्येष्ठ नागरिकांकरता समुपदेशन केन्द्र सुरू करेल.
(d) अशासकीय संस्थांसोबत शासन वृद्धाश्रम चालू करेल.
(e) ज्येष्ठ नागरिकांच्या सहकारी गृह निर्माण संस्थांना अधिक चटईक्षेत्र देण्यात येईल.
(f) केन्द्र सरकार 65 वर्षावरीलांना ज्येष्ठ नागरिक मानते.
(g) महाराष्ट्र शासन 60 वर्षावरील नागरिकांना ज्येष्ठ म्हणते.
प्रादेशिक किंवा क्षेत्रिय असामंजस्य निर्माण होण्याचे खालीलपैकी कोणते कारण आहे ?
आर्थिक पहाणी 2012-13 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) महाराष्ट्रात स्त्रियांचे आयुर्मान पुरूषांपेक्षा जास्त आहे.
(b) तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्रामध्ये अर्भक मृत्यु दर जास्त आहे.
(c) तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्रात मृत्यु दर कमी आहे.
पर्यायी उत्तरे :
मुले व मुली असा अभ्यासक्रमामध्ये भेद नको व मुलींचे शिक्षण ही एक विशेष समस्या समजली जावी अशी सूचना सर्व प्रथम _________ यांच्या अहवालामध्ये करण्यात आलेली होती.
अपंग व्यक्तींना महाराष्ट्रात कोठेही राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीने (ST Bus) प्रवास करण्यासाठी प्रवासी भाडयात किती टक्के सवलत दिली जाते ?
खालीलपैकी कोणता रोग आई-वडिलांकडून रुग्णाला आनुवंशिकरित्या प्राप्त होतो?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.