राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

नैऋत्य मान्सूनच्या काळात पावसात साधारण एक वा दोन आठवडे पडणा-या खंडाला 'मान्सून मधील खंड' असे म्हणतात. खालीलपैकी कोणते कारण हे त्यासाठी बरोबर आहे? 

(a) पाऊस घेऊन येणारे उष्ण कटिबंधीय आवर्ते वारंवार निर्माण न झाल्याने 

(b) उत्तर भारतात मान्सून द्रोणाच्या स्थानामुळे. पर्यायी उत्तरे : 

102.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?

103.

परिसंस्था बद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत? 

(a) परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज असते.
(b) परिसंस्था एक निर्धारीत क्षेत्र व्याप्त करते.

(c) सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख स्रोत आहे.

(d) परिसंस्थेचे ऊर्जा, जैविक, भौतिक हे तीन प्रमुख घटक आहेत.

पर्यायी उत्तरे :

104.

जोड्या लावा :

105.

जोड्या लावा :

106.

तीन हजार मीटर उंचीची पर्वत ज्याच्या पायथ्याशी तापमान जर 30° से. असेल तर त्याच्या माथ्यावर तापमान किती असेल?

107.

खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या मुख्य भागाचा समावेश आवर्षणाचा खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो? 

(a) अहमदनगर, सोलापूर, सांगली

(b) अहमदनगर, भंडारा, गडचिरोली

(c) सोलापूर, कोल्हापूर, सांगली

(d) अमरावती, बीड, अकोला

पर्यायी उत्तरे :

108.

खालीलपैकी कोणत्या विधानांचा पर्यावरण आघात मूल्यनिर्धारण (EIA) साठी समावेश करावा?

(a) नियोजित प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याआधी पर्यावरण परिस्थीतींचा आढावा घेणे

(b) पर्यायी प्रकल्पांचा विचार करणे

(c) अपरिहार्य प्रतिकूल परिणामांबाबत प्रतिपादन.

(d) समाजासाठी नफा-नूकसानीचे मूल्यमापन करणे.

पर्यायी उत्तरे :

109.

महराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दर चौरस कि.मी. ला 800 पेक्षा जास्त आहे?

110.

जोड्या लावा :

111.

खालीलपैकी कोणती कालखंड भारतीय लोकसंख्येच्या वाढीचा खुटलेला काळ म्हणून ओळखला जातो?

112.

जोड्या लावा :

113.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा काही भाग पर्जन्य छायेच्या काळ्या व करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतो ? 

(a) सातारा, कोल्हापूर, सोलापूर

(b) सातारा, कोल्हापूर, पुणे 

(c) कोल्हापूर, धुळे, जळगाव

(d) बीड, धुळे, बुलढाणा

पर्यायी उत्तरे :

114.

खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे ?

115.

खालीलपैकी कोणते गुणधर्म हे पाण्याविषयी बरोबर आहेत? 

(a) पाणी पृथ्वीवर घन, द्रव व वायु ह्या तीनही माध्यमात आढळते.

(b) जवळ जवळ सर्व पदार्थ विरघळविण्याची क्षमता पाण्यात असते.

(c) ऊर्जा राखून ठेवण्याची क्षमता पाण्यात असते.

(d) ह्यामुळे जीव सृष्टीतील मूलद्रव्यांचे अभिसरण होण्यास मदत होते.

पर्यायी उत्तरे : 

116.

जमिनीच्या कार्यक्षम व्यवस्थापक पद्धतीपैकी असलेली रूंद वाफा सरी पद्धत (बी बी एफ) ही ,________________  विकसित केली आहे. 

117.

अंडी उत्पादनाकरिता योग्य तापमान  ________   ते  _________° से या दरम्यान असते.

118.

मातीची धूप कृषिविद्या विषयक उपाय योजनेद्वारे नियंत्रित करता येते, जेंव्हा जमिनीचा उतार ___________________ इतके असेल.

119.

उफणनी प्रक्रियेसाठी वायाची किमान गती किती असावी ?

120.

फिरत्या तुषार सिंचनामुळे भिजणारे क्षेत्र हे खालील सूत्राच्या सहायाने अंदाजेत (मोजता) करता येते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.