राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

बॉम्बे हाय येथे पहिलो तेल विहिर केव्हा खोदली गेली ? 

82.

खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

83.

खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा. 

84.

मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ? 

अ. मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.

ब. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.

क. महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.

ड. ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.

85.

पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

86.

खालील विधान 'अ' आणि कारण 'र' वाचा : 

विधान 'अ': द्रवरुपातील बेसिक लाव्हा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत असतो. 

कारण 'र': ज्वालामुखीतून बाहेर पडणा-या बेसिक लाव्हाचा विलय बिंदू हा अतिशय कमी असतो.

योग्य पर्याय निवडा :

87.

खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात "आदिम जमात' या संज्ञेत अंतर्भूत नाही ?

88.

समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या ____________ कार्यामुळे निर्माण होतो.

89.

महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?

अ. करमणूक करामधून सूट

ब. किनारी नियंत्रण कायद्यातून सूट 

क. पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार

ड. मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट

इ. अविकसित प्रदेशातून सूट

योग्य पर्याय निवड़ा :

90.

भारतातील स्थानांतरीत लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे आहेत ?

अ. भारतातील 25% गरीब लोकसंख्या शहरात राहते.

ब. भारतातील शहरी ते शहरी व शहरी ते ग्रामीण स्थानांतरीत लोकसंख्येपेक्षा ग्रामीण ते शहरी लोकसंख्येचे स्थानांतर प्रमाण जास्त आहे.

क. भारतातील स्थानांतरीत होणा-या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार शहरी केंद्रे कोलकत्ता, मुंबई, दिल्ली अशी आहेत.

ड. भारतांतर्गत सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थानांतर विवाहामुळे होते.

योग्य पर्याय निवडा :

91.

योग्य जोड्या लावा : 


92.

पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले ?

93.

एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण

94.

वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत नाही ?

95.

खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?

96.

योग्य जोड्या लावा :

97.

योग्य जोडया लावा : 

98.

खाली दिलेला नकाशा नदीचे खोरे दर्शवितो. खालीलपैकी कोणत्या एका नदीचे खोरे नकाशात दाखविलेले आहे ?

99.

खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे ?

100.

खालील विधानांचा नीट विचार करा : 

भारतातील जैवविविधतेची कारणे

अ. हवामान स्थितीमधील विविधता

ब. अफाट मानवी लोकसंख्या

क. देशाचे स्थान आणि विस्तार

ड. भूगर्भरचनेतील बदल

कोणती विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.