राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?

42.

जोडया जुळवा : 

43.

1920 मध्ये महात्मांनी दिलेल्या हाकेला प्रतीसाद देऊन राष्ट्रीय चळवळीत कोणत्या टोळ्या सहभागी झाल्या?

44.

19 व्या शतकातील शेतक-यांची आंदोलने ब्रिटीश सरकारला फारशी धोकादायक का वाटली नाहीत ?

45.

सन 1900 मध्ये नाशिक मध्ये स्थापन झालेल्या "मित्र मेळा'' संघटने बाबत काय खरे नाही ?

46.

15 ऑगस्ट 1947, या दिवशी भारत स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी कोटे होते ?

47.

जे.व्ही.पी. कमिंट ने 1948 मध्ये कोणती शिफारस केली ?

48.

भारताने गोवा व इतर पोर्तुगीज वसाहतींवर लष्करी कार्यवाहींस का नकार दिला ?

49.

"जर देवाने अस्पृश्यता सहन केली, तर त्याला मी देव मानणार नाही,' असे उद्गार कोणी काढले ?

50.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासुन दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली ही गोष्ट खटकली. 

51.

खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ?

52.

बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतु काय होता ? 

अ. गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे.

ब. गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे.

क. गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे.

योग्य पर्याय निवडा :

53.

मेरठ कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावर सर्वात महत्त्वाचा कोणता परिणाम झाला ?

54.

जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती' ची संकल्पना काय होती ?

55.

4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या (कार्ललाईल) परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता ?

56.

खालील विधान पुढीलपैकी कोणत्या चळवळींशी निगडीत असावे ? 

"युवकांचे हे पहिलेच क्रांतीकारी आंदोलन होते, जवाहरलाल नेहरू व सुभाष चंद्र बोस हयानंतर नेते म्हणुन पुढे आले. कारण त्यांनीच ठिक ठिकाणी फिरुन युवकांना जागृत केले होते."

57.

साम्यवादी व डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किसान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहिले ?

58.

1934 नंतर क्रांतीकारी संघटना जवळ जवळ प्रभावहीन झाल्या कारण

59.

सुभाष चंद्र बोस यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालक्रमानुसार लावा : 

अ. त्यांचे जर्मनींस पलायन 

ब. त्यांचे जपान येथे आगमन 

क. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना

ड. सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीग चे अध्यक्षपद

60.

1947 मध्ये जवाहरलाल नेहरू म्हणाले “पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे ___________ ."

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.