राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:
सन 1988 पासून ज्योतिबा फुले हैं 'महात्मा' म्हणून का ओळखले जावू लागले ?
ब्रिटीशांनी भारतीय शेतक-यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ?
ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ?
ख्रिस्ती मिशनच्यांनी सुरू केलेल्या धर्मातर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला ?
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपारिक उद्योगधंद्याचा हास झाला कारण
अ. भारतीय कामगाराकडे आवश्यक ते तांत्रिक प्राविण्य नव्हते
ब. भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते
क. भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाहीं
ड. वरीलपैकी कोणतेही नाही
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
एलफिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती ?
चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ___________ याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
ब्राह्मणेतर चळवळींचा हेतू काय होता ?
अ. समाजातील ब्राम्हणांच्या वर्चस्वाला विरोध न करणे.
ब. कनिष्ठ जातींच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणे.
क, बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे.
ड. ब्राम्हणेतरांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळावे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरीयत उल्लाह यांनी कोणती चळवळ सुरू केली ?
शासकीय कर्मचा-यांवर राष्ट्रीय कांग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ?
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा.
खालील विधान 'अ' आणि रोझन् ‘र वाचा :
विधान 'अ' : नेहरू युगात भारत व अमेरिकेचे (यू.एस.ओ.) संबंध सलोख्याचे नव्हते.
रोझन् 'र' : अमेरिकेला साम्यवादाचा तिटकारा होता, तर नेहरूवर माक्र्सवादाचा प्रभाव होता.
योग्य पर्याय निवडा :
नक्षलवादी चळवळीच्या उभारणीच्या काळात बहुसंख्या सभासद कोण होते ?
स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते ?
'मूकनायक' ची सुरूवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्याच्याशी संबंधित होता ?
"जर मी परकीय सत्तेची सेवा चांगली करीत होतो तर माझ्या देशाची किती जास्त चांगली सेवा करु शकेन ?' असे एक मोठे I.C.S. अधिकारी म्हणाले. हे अधिकारी कोण होते ?
__________ येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात "कामगार व शेतकों में राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत' अशा घोषणा दिल्याजात असत.
1956 च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार सर्वप्रथम __________ भाषिकप्रदेश आंध्रप्रदेशास जोडण्यात आला.
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
“रक्त सांडून आणि अतीशय कष्टाने साध्य कलेले संघराज्य नष्ट करणारा एकाकी भू भाग, भारत कदापी मान्य करणार नाही." असे सरदार वल्लभभाई पटेल कोणाला म्हणाले ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.