PSI Main 2013 - Paper 2

PSI Main 2013 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

आकृतीचे नीट निरीक्षण करा व उत्तर लिहा.
विमानाची स्थिती आकृतीत दाखविलेली आहे. विमान 'A' 'E' पर्यंत B मार्गे जाते; 'B' 'E' पर्यंत A मार्गे जाते; 'C" *E' पर्यंत A मार्गे जाते; 'D' 'E' पर्यंत (3 मार्गे जाते; 'G' 'E' पर्यंत F’ मार्गे जाते; 'F' 'E' पर्यंत (3 मार्गे जाते; व 'H' FE' पर्यंत 7 मार्गे जाते. सर्व विमाने आपल्या मूळ स्थानापासून निघाल्यावर अर्ध्या तासानी आपल्या इच्छित स्थळांच्या मध्यांतरी कोठे असतील? 

विमानाचा वेग, निघण्याची वेळ, सर्व स्थानांतील अंतर समान आहे.

खाली दिलेल्या उत्तरातील कोणते विधान सत्य आहे ? . 

122.

महाराष्ट्रातील पुढील शिखरांचा ऊंची नुसार उतरता क्रम लावा : 

a. कळसुबाई 

b. महाबळेश्वर

c . सप्तशृंगी 

d. तोरणा

e. यंबकेश्वर 

123.

हिवाळयामधे पुर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाउस पडतो ?

124.

खालील ठिकाणे पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा  

अ. माथेरान

ब .अंबोली 

क. महाबळेश्वर

ड . पाचगणी

125.

जिल्हे व पिके याबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहे.

ब. भंडारा जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर आहे.

क. कोल्हापूर जिल्हयात सोयाबीन उत्पादन होत नाही.

इ. ठाणे जिल्हयात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. 

126.

2001 मधे महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामधे अग्रेसर होता ?

127.

 खालील पैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जल सिंचन प्रकल्पा आंतर्गत होतो ?

128.

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली ? 

129.

जोड्या लावा : 

130.

घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात, त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत, ते ओळखा. 

131.

ख्रिश्चन मिशन-यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या. त्या संस्थांना काय म्हटले जाई ? 

132.

महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ _________ यांनी सुरु केली. 

133.

 ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही ? 

a. पंडिता रमाबाई.

b. नारायण शेषादीं.

c. विष्णु भास्कर करमरकर.

d. रामकृष्ण विनायक  

e. बाबा  पद्मनजी 

f. नीलकंठ शास्त्री गोह

g. नारायण वामन टिळक

134.

महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार ___________ यानी स्थापन केले. 

135.

यावली, चिमुर आणि आष्टी येथे चलेजाव (भारत छोडो) चळवळ __________ यांच्या प्रेरणेने सुरु झाली. 

136.

व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतूदी अशा आहेत 

अ. उद्देशपत्रिकेत 'बंधुभाव' या तत्त्वाचा समावेश केला. 

ब. मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

क. हे हक्क वादयोग्य दादमागता येणारे आहेत.

इ. गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. 

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?

137.

उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा' बरोबर क्रम आहे

138.

भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मीती क्षमतेचेपुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा : 

अ. प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी. 

ब.  एकात्म न्यायसंस्था.  

क. अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, .

ड. एकेरी नागरिकत्व. 

वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे/आहेत ? 

139.

भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा : 

140.

'बंदीप्रत्यक्षीकरण आशेबाबतच्या विधानांचा विचार करा : 

अ. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

ब. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्चन्यायालयांना दिला आहे.
क. व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाच्या अधिका-याला देऊ शकते.
ड. न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरूंगवास दिलेल्या व्यक्तींची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.
वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.