राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:
जोड्या जुळवा :
पुढील वाक्यात वर्णन केलेल्या समाज सुधारकाचे नाव ओळखा :
(a) 1840 साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले ते पहिले भारतीय ठरले.
(b) 1851 मध्ये त्यांनी पारशी धर्मसुधारणेसाठी रहनुमाई मझ्दयानी सभा स्थापन केली.
(c) ते बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते.
पर्यायी उत्तरे :
यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ?
पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते ?
महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 (नऊ) कृषि हवामान विभागांमध्ये ___________ च्या आधारावर विभागलेले आहे.
शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :
(a) पर्यावरण संतुलन राखणे
(b) सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे
(c) आर्थिक लाभ मिळवणे
पर्यायी उत्तरे :
मुंबई प्रांताचे चार विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेक महसूल कमिशनर होता. हे चार विभाग ______________ असे होते.
ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा ______________ टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते.
पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते त्याला ______________ म्हणतात.
राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ____________ ने पारित केला.
1920 मधील 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद' कुठे संपन्न झाली होती ?
इ.स. 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते ?
16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 4.30 वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते?
सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात _____________ येथून प्रकाशित होणा-या 'दिनमित्र' वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात ______________ यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची | स्थापना केली.
मन्नू गोंड आणि चैतू कोइकू यांच्या नेतृत्वाखाली ___________ येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.
पुढील वर्तमानपत्रे व त्यांच्या संपादकांच्या जोड्या लावा :
गोपाळ हरि देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे ?
(a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली.
(b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे.
पर्यायी उत्तरे :
पुढीलपैकी कोणते विधान कर्मवीर भाऊराव पाटीलांशी संबंधित आहे? .
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.