राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

केंद्र शासनाच्या 'राष्ट्रीय फलोत्पादन अभियान' या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणते उद्दिष्ट अपेक्षित नाही ?

2.

भारतातील लिंग गुणोत्तर काढण्याची पद्धत / सूत्र म्हणजे :

3.

मध्यान्ह भोजन योजनेच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी एकाचा समावेश नाही :

4.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेद्वारे ग्रामीण भागात रस्त्यांची निर्मिती केली जाते. या योजनेकरीता पात्र गावांची निवड करतांना कमीत कमी ___________ इतकी लोकसंख्या अनिवार्य आहे.

5.

खालीलपैकी कोणत्या बाबींशी लोकसंख्या शिक्षणाचा संबंध आहे :

(a) सामाजिक-आर्थिक पर्यावरण (स्थिती) आणि लोकसंख्या यातील गुंतागुंतीचे आणि गुणात्मक संबंध.

(b) लोकसंख्येचा आकार आणि वाढीची प्रक्रिया यांचा संख्यात्मक अभ्यास

(c) पर्यावरण आणि लोक यांच्यात स्नेहाचे संबंध स्थापित करण्यासंबंधीचा अभ्यास

(d) समाजाची विविध वैशिष्ट्ये आणि पर्यावरण यांचा अर्थपूर्ण अभ्यास

पर्यायी उत्तरे :

6.

श्रमिक शक्तीची तुलना _________ करता येते.

(a) उद्योगात काम करणा-या केवळ संघटित मजूरांशी

(b) आर्थिकदृष्ट्या सक्रीय असलेल्या लोकसंख्येशी

(c) वस्तु आणि सेवा यांच्या अर्थोत्पादनात सहभागी व्यक्तींशी

(d) केवळ अनौपचारिक क्षेत्रात काम करणा-या असंघटीत कामगारांशी

पर्यायी उत्तरे :

7.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -3 नुसार भारतात आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणते प्राथमिक क्षेत्र होते ?

(a) सरकारी वैद्यकीय क्षेत्र

(b) खासगी वैद्यकीय क्षेत्र

(c) निम-सरकारी वैद्यकीय क्षेत्र

(d) आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्र

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

8.

योग्य जोड्या जुळवा : 


9.

सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे तत्त्वज्ञान प्रत्येक क्षेत्रासाठी तगेल असे सुयोग्य आर्थिक उपक्रमाची निवड करणे या गृहिताच्या आधारे कशी चालना मिळेल?

(a) पायाभूत सोयी आणि पत सुविधांची तरतूद करून 

(b) समुदाय रोजगार सुविधांची तरतूद करून

(c) उद्योजकता कौशल्ये विकास सुविधांची तरतूद करून

(d) बाजारपेठांची तरतूद करून

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

10.

नियोजन आयोगाने सन 2002-03 ते 2011-12 या कालावधीसाठी पर्याप्त रोजगार वाढीच्या दराचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तीन अधिकच्या गृहितांचा उपयोग केला तो म्हणजे,

(a) आधारभूत स्थिती ज्यात जी.डी.पी. वाढ 5.5% आहे.

(b) आधारभूत स्थिती ज्यात जी.डी.पी. वाढ 6.5% आहे.

(c) उच्च वाढ स्थिती ज्यात जी. डी. पी. वाढ 8% आहे.

(d) वेगवान वाढ स्थिती ज्यात जी. डी. पी. वाढ 9% आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

11.

भारतीय जनगणना अहवालाने (2001) 20 व्या शतकातील लोकसंख्या वाढीच्या गतीचे चार टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. काळ व टप्पा यात योग्य जोड्या जुळवा : 


12.

(a) भारत सरकारने मानवी संसाधन विकास या वेगळ्या मंत्रालयाची स्थापना 1985 मध्ये केली.

(b) तोपर्यंत तो समाज कल्याण विभागाचा एक भाग होता. वरील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

13.

बेकारांमध्ये सर्व व्यक्तींचा समावेश होतो की ज्या अशा आहेत -

(a) काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही.

(b) काम करण्याची क्षमता आहे पण काम मिळत नाही.

(c) कामावरून रोजगार संधीच्या मर्यादांमुळे हंगामी अथवा कायम स्वरूपी कामावरून दूर केलेल्या.

(d) काम करण्याची इच्छा नसलेल्या म्हणून काम टाळणा-या व्यक्ती.

पर्यायी उत्तरे :

14.

पुरोन दोनपैकी कोणते भारताच्या जलद लोकसंख्या वाढीचे कारण नाही ?

(A) उणकटिबंधातील वातावरण

(B) सार्वत्रिक विवाह

पर्याय : 

15.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

16.

राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना (RSBY) अंतर्गत नोंदणीकृत कुटुंबास कमीत कमी ............ रूपयांचा विमा लाभ मिळू शकतो.

17.

'लोकसंख्या में विकास' या विषयावर 1994 मध्ये कैरो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 2015 पर्यंत साध्य करण्यात येणारी उद्दिष्टे ( ध्येये) कोणती होती ?

(a) बालमृत्युचे प्रमाण देर 1000 जन्मलेल्या बालकांमागे 35 बालमृत्युपेक्षा कमी करणे.

(b) जन्मत: वय वर्षे 75 पेक्षा जास्त आयुर्मान वाढविणे.

(c) बालमृत्युचे प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकांमागे 45 बालमृत्युपेक्षा कमी करणे. 

(d) जन्मत: वय वर्ष 70 पेक्षा जास्त आयुर्मान वाढविणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

18.

जागतिक आरोग्य संघटनेचे आजपर्यंत साध्य केलेले सर्वात मोठे विकास काम म्हणजे :

(a) जागतिक भागीदारीसाठी व्यासपीठ पुरविणे.

(b) सुधारीत आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि लाभ.

(c) प्रासंगिक विषय आणि तंबाखू नियंत्रणासाठी ठराव.

(d) सर्वांसाठी आरोग्य

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

19.

भारतातील बेकारीबाबत काय खरे नाही ?

20.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी कायद्याचा प्राथमिक उद्देश कोणता?
(a) ग्रामीण कुटुंबांना किमान उदरनिर्वाहाची सुरक्षितता पुरविणे.

(b) ग्रामीण कुटुंबांना किमान अन्नधान्याची सुरक्षितता पुरविणे.

(c) ग्रामीण कुटुंबांना किमान रोजगाराची सुरक्षितता पुरविणे.

(d) ग्रामीण कुटुंबांना किमान वेतनाची सुरक्षा पुरविणे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.