PSI Main 2012 - Paper 2 Questions And Answers:
ब्रिटिश सरकारने ब्राम्हणेत्तर संघटना व मुसलमान संघटना यांना को प्रोत्साहित केले?
मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीमध्ये इ.स. 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला.
डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?
महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वे ह्यांनी इ.स. 1930 मध्ये सुरु केलेले मुंबईतील विश्वविद्यालय (विद्यापीठ) पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
महात्मा ज्योतिबा फुले हे 'माझे तिसरे गुरु' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात ?
कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते?
(A) कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.
(B) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.
(C) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रर्तीच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते
(D) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.
राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो ____________ .
(A) जर तो स्वत: उमेदवार असेल.
(B) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.
(C) जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल.
(D) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.
खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही ?
भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली ?
(a) कलम 39 - A - समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य,
(b) कलम 43 - A- उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग
(c) कलम 48 - A - पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण
खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे.
(b) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.
(c) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व _________ च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले.
खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधीत आहे?
भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ?
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :
खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील?
(a) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
(b) न्यायालयिन पुनर्विलोकन
(c) कल्याणकारी राज्य
(d) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार
समान नागरी कायदा निर्माण न होण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे.
(a) स्वधर्माचा अवाजवी अभिमान
(b) परधर्मियांबाबतची साशंकता
(c) राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
(d) राष्ट्रीय ऐक्यभावनेचा अभाव
मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
(a) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
(b) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.
(c) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.
(d) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?
भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती ?
मूलभूत हक्कासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
(A) मूलभूत हक्क हे अनिबंध आहेत.
(B) संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते.
(C) संसद त्यांवर मर्यादा घालू शकते.
(D) ते समर्थनीय आहेत.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.