संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?
1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
कोणती जोड़ी चुकीची आहे ?
“वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे'', असा विचार मांडणारे विचारवंत कोण ?
स्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही ?
'पंचशील' वर सर्व प्रथम सही करणारे दोन देश कोणते ?
1857 च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध' असे कोणी संबोधिले ?
कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली ?
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला ?
महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा :
अ) त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता.
ब) त्यांनी ब-याच संस्था स्थापन केल्या.
क) ते मवाळ प्रवाहाचे होते.
ड) त्यांनी प्रौढ़ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.