राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

'शिक्षणाच्या अधिकाराने' भारतीय संविधानात बदल केले आहेत. पुढीलपैकी कोणता/कोणते बदल या अधिकारामुळे घडून आलेला/आलेले नाहो ?

(a) 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणा-या अनुच्छेद क्र. 21 अ चा समावेश करण्यात आला.

(b) या अधिकारानुसार अनुच्छेद क्र. 51 अ मध्ये एका मूलभूत कर्तव्याची भर पडलेली आहे.

(c) 'शिक्षण' हा विषय आता राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

पर्यायी उत्तरे :

22.

संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत ?

(a) महालेखापाल

(b) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

(c) मुख्य निवडणूक आयुक्त

(d) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

पर्यायी उत्तरे :

23.

खालील मुद्यांचा विचार करा :

(I) संविधान अंमलात आल्यानंतर सन 91-93 मध्ये सर्वात प्रथम न्या. रामास्वामी यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यात आली.

(II) समितीला न्यायाधीश दोषी आढळले.

(III) काँग्रेस पक्षाने लोकसभेत ठरावाच्या विरोधात मतदान केले.

पर्यायी उत्तरे :

24.

काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो?

25.

खालील मुद्यांचा विचार करा.

(I) भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान पं. नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

(II) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.

पर्यायी उत्तरे :

26.

जुळणी करा : 

27.

राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

28.

ख़ालील विधानांचा विचार करा.

(a) 25 जानेवारी, 1950 हा भारतीय निर्वाचन आयोगाची स्थापना दिन आहे.

(b) तो 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून आयोगातर्फे साजरा केला जातो.

(c) तो साजरा करण्यामागील हेतू केवळ हा आहे की मतदारांना मतदान करण्यास विनंती करणे.

वरील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

29.

'लोकन्यायालयाच्या खालील फायद्यांचा विचार करा.

कोणते विधान चुकीचे आहे ?

30.

भारतात सन 1972 पासून अमलात आलेल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रमाणासंदर्भात काय खरे नाही ?
(A) तुम्ही रोज 3 लीटर पाणी पिणे अपेक्षित आहे.

(B) तुम्ही आंघोळ 16 लीटर पाण्यात उरकायला हवी.

पर्याय :

31.

तरतुदी आणि कलमे यांची जुळणी करा.

32.

विधेयके मंजूर करण्यासंबंधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभिन्नता असल्यास असा अडथळा दूर करण्यासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त सभा होऊ शकते.

(a) धन विधेयक

(b) सर्वसाधारण विधेयके

(c) घटनादुरुस्ती विधेयके

(d) वित्त विधेयके

योग्य पर्याय निवडा : 

33.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) डी.सी.वाधवा विरुद्ध बिहार राज्य (1987) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वटहुकूमाचे प्रख्यापन यावर टिप्पणी केली.

(b) एस. आर. बोम्मई विरुद्ध केंद्र सरकार (1994) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 352 चा अर्थ लावला

(c) मिनर्वा मिल्स विरुद्ध केंद्र सरकार (1980) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की 'मुक्त व नि:पक्षपाती निवडणूका' हा घटनेच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे.

(d) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (1973) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 'मूलभूत ढांचा' ही संकल्पना मांडली

योग्य पर्याय निवडा 

34.

73 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरता 33 टक्के जागा आरक्षित असतील.

(b) पंचायत राज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जातील. 

(c) पंचायत राज संस्थांचे निर्वाचित सभासद, जर त्यांना दोन पेक्षा अधिक मुले असतील, तर अपात्र ठरतील.

(d) राज्य सरकारांनी पंचायत राज्य संस्थांना बरखास्त केले तर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील

पर्यायी उत्तरे :

35.

राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, 'आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून,' खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे?

(a) कामाचा हक्क

(b) जीवनावश्यक रोजंदारी

(c) आजारपणात राज्याची मदत

(d) प्रसूति काळातील मदत

(e) कामाच्या जागी योग्य सोयी सुविधा

योग्य पर्याय निवडा.

36.

महाराष्ट्रातील खाली उल्लेखित कोणत्या व्यक्ती रेमन मॅगसेसे पुरस्काराने मानांकित आहेत ?

(a) सी.डी. देशमुख

(b) विनोबा भावे

(c) अण्णा हजारे

(d) नीलिमा मिश्रा

(e) सिंधुताई सपकाळ

(f) डॉ. अभय बंग

(g) पांडुरंग शास्त्री आठवले

योग्य पर्याय निवड़ा :

37.

शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या शिक्षणासंबंधी पुढील विधाने वाचून त्यापैकी अयोग्य विधाने शोधा.

38.

पुढीलपैकी कोणती निवडणूकीविषयीची सुधारणा भारतीय निवडणूक आयोगाने सुचवलेली नाही?

39.

जोड्या जुळवा :

40.

पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

(a) मार्च 1967 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये केरळ विधानसभेत साम्यवादी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या.

(b) इ.एम.एस. नंबुद्रीपाद हे भारतीय साम्यवादी पक्षाचे उमेदवार केरळचे मुख्यमंत्री बनले.

(c) लोकशाही निवडणुकांतून सत्तेत आलेले हे जगातील पहिलेच साम्यवादी पक्षाचे शासन होते. पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.