राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

फेब्रुवारी 1922 च्या चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. या घटनेचे वर्णन 'नॅशनल कॅलॅमिटी' असे कोणी केले?

82.

प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीच पसंत केले जात नाही कारण - 

83.

 गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली? 

84.

'ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको' असे कोण म्हणाले?

85.

सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारतची स्थापना केली यांच्याबाबत खालील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ?
(a) विनायक सावरकरांवर इटालियन देशभक्त मझीनीचा खूप प्रभाव होता ज्यांचे आत्म चरित्र त्यांनी भाषांतरित केले.

(b) बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवायाकरिता अंदमानात डांबले गेले होते ज्याविरुद्ध कान्हेरेंनी जॅकसनला गोळ्या घालून ठार केले.

86.

खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे?

87.

 पृथ्वीच्या अंतरंगातील गाभाच्या रचनेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

88.

कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या 'हिंदू लेडी' या टोपण नावांने लिहावयाच्या.

89.

डर्मल नायट्रेट टेस्ट चा उपयोग काय शोधण्याकरता करतात ? 

90.

पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? 

91.

 मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळेही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती?

92.

पुढील दोन विधानांचा विचार करा.
(a) नेवेली लिग्नाइट कॉपोरेशेनला नवरत्न दर्जा एप्रिल 2011 मध्ये बहाल करण्यात आला.

(b) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन सध्या चार औष्णिक ऊर्जा केन्द्र चालवते, सर्व तामिळ नाडू मध्ये. आता सांगा की

93.

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?

94.

जर जमिनीवरून वाहुन जाणाच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास प्रवाहाची जमिनीची धूप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती पटीने वाढेल?

95.

 जमिनीचा पोत म्हणजे -

96.

वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती ?

97.

विधान (A) : 1893 मध्ये 'महमदन अँग्लो-ओरिअॅटल डिफेन्स असोसीएशन फॉर अप्पर इंडियाची स्थापना करण्यात आली.

कारण (R) : मुसलमानांना राजकीय क्षोभापासून अलिप्त ठेवण्यासाठी व भारतात ब्रिटीशांची सत्ता मजबूत करण्यासाठी,

98.

अन्नसाखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) एखाद्या क्षेत्रातील 80% वाघ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

(b) मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल.

(c) उर्जेच्या-हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्नपातळ्यापर्यंत मर्यादित राहते.

(d) अन्न साखळ्यांची लांबी 2 - 8 अन्नपातळ्यांपर्यंत बदलते वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत ?

99.

खालील कोणते विधान अयोग्य आहे ?

100.

भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवित असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणती गोष्ट दर्शवित असे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.