राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

कोळशाच्या खाणीतील कोणता टाकावू घातक प्रदुषक पाण्याचा जडपणा वाढविण्यास कारणीभूत आहे?

22.

जोड्या जुळवा :


23.

_______ यांना आंबेडकर त्यांच्या तीन गुरुंपैकी एक मानत, पहिले गौतम बुद्ध व दुसरे महात्मा फुले यांना ते गुरु मानीत.

24.

जसे कार्बन डाय ऑक्साईड चे आकाशातील प्रमाण वाढते उष्णता वाढते व त्यामुळे ________ .

(a) वातावरणीय पट्टे विषुववृत्ता (इक्वेटर) पासून धृवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुववृत्तापासून दूर जातील.

(b) कीड, किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील. तद्वतच रोगराईही वाढेल.
आता सांगा काय शक्य आहे.

25.

आभासी रंग प्रतिमांमधे लाल रंग कोणत्या रंगात दिसतो.

26.

सोशल कॉन्फरंस स्थापन करण्यास कोणी पुढाकार घेतला ?

a) सोशल कॉन्फरंस गटाचे असे प्रयत्न होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चिल्या जाव्यात.

(b) काँग्रेस पुढारी त्यास प्रतीकूल होते.

(c) म्हणून सोशल कॉन्फरन्स 1887 मध्ये काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित केली गेली

(d) दोधांमधे वितंड टाळण्यास त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्स काँग्रेस आधिवेशनाच्या दालनात होणार नाही. 

27.

जेव्हा त्या प्रधानमंत्री होत्या त्यावेळी त्यांच्याबाबत म्हंटले जायचे की " भारतीय राजनीतीमध्ये त्या केवळ एकट्या पुरूष आहेत!'' त्यांच्या पित्याचा कालावधी 17 वर्षे एवढा मोठा होता. तिने जवळपास किती वर्षे राज्य केले?

28.

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

29.

जोड्या जुळवा :

30.

समाज सुधारकाला ओळखा -

(a) त्यांनी स्त्री मुक्ती साठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.

(b) त्यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.

(c) त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचे "विधवाविवाह'' चे मराठीत भाषांतर केले.

(d) त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाज ऑफ तुकाराम व ब-याच इंग्रजी व मराठी डिक्शनच्या काढल्या.

31.

खालील कोणते विधान चुकीचे आहे?
(a) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

(b) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

(c) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे.

(d) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

32.

गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो ?

33.

वारली पेंटिंगला कोणी सुरवात केली?

34.

मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपूर हे कोणत्या संशोधनाशी संबंधीत आहे?

35.

खालीलपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात ?

(a) अन्नसाखळी

(b) अन्नजाळी

(c) उर्जा विनिमय स्तर

(d) परिस्थितिकीय सुस्थाने

36.

स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्यात आला?

37.

अल-नीनो (El Nino) व ला-नीना (La Nina) हे ___________ .

38.

भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली ?

39.

पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?

(a) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.

(b) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7% आहे.

(c) केवळ 1% ताजे पाणी माणसास उपयुक्त आहे.

(d) सुमारे 70% ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरूपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते दुरापास्त आहे.

पर्याय : 

40.

महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा (E- waste) गोळा करण्याचे केंद्र येथे सुरु झाले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.