राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्री परिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या
मर्यादा तुर्त किती आहे ?

62.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराय चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ?

63.

शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?

64.

कोणत्या सरकारच्या कालखंडात ‘एक उद्योग एक संघटना' असे घोषवाक्य बनविले गेले ?

65.

शिक्षकांच्या व्यावसायीकरणावर कोणत्या समितीने भर दिला ?

66.

उच्चशिक्षण अद्ययावत होण्यासाठी तसेच व्यावसायीक विकास साधण्यासाठी अधिव्याख्यात्यांना कोणते कार्य हाती घेणे आवश्यक आहे ?

67.

कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्य न्यायालय यांनी एकत्रितपणे
लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला ?

68.

ब्रिटीश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतुद कोणत्या सुधारणा कायद्यात होती ?

69.

भारतीय संविधानातील अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती यांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या
घटनात्मक तरतूदी करण्यात आल्या आहेत ?

अ. लोकसभा आणि विधानसभेत राखीव जागेची तरतूद.

ब. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील नोक-यांमध्ये राखीव जागेची तरतूद.

क. अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमाती करिता विशेष आयोगांची राष्ट्रपतिद्वारे नेमणूक करण्याची
तरतूद.

ड. गृह निर्माण योजनेची तरतूद.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

70.

उच्च शिक्षणातील शैक्षणिक स्वायत्ततेचा प्रश्न हा पुढील बाबींशी निगडीत आहे :  

अ. खाजगी शिक्षण संस्थांना पूर्णपणे मोकळीक देणे.
ब. प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व नियतकार्य आणि दायित्व यांचे स्वरूप ठरविण्याचे स्वातंत्र्य.

क. प्रवेश परीक्षा संबंधीचे नियम व निकष निश्चित करण्याचे स्वातंत्र.

ड. शासनाने उच्च शिक्षणाचे फक्त नियमन व सनियंत्रण करणे. 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

71.

महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण स्थानिक संस्थाच्या निवडणूका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात ?

72.

महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?

73.

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची ही उद्दीष्टये आहेत.
अ. ग्रामीण भागातील गरीबांना स्थीर व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणे.

ब. दारिद्रयरेषेखालील कुटुंबाची उन्नती करणे.

क. गरीब जनतेच्या क्षमतेवर आधारित छोटे उद्योग स्थापन करणे.

ड. स्वयं रोजगारांना प्रशिक्षण देणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

74.

छावणी मंडळाबाबत कोणते(ती) विधान(ने) सत्य आहेत.

अ. नागरी प्रशासनातील छावणी मंडळ ही व्यवस्था ब्रिटिश परंपरेचा वारसा (देणगी) आहे.

ब. संरक्षण मंत्रालयाने पारित केलेल्या ठरावाची ती एक रचना आहे.

क. संरक्षण मंत्रालयाचे त्यावर प्रत्यक्ष नियंत्रण असते.  

ड. त्यात केवळ निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

75.

खालील कोणते विधान असत्य आहे ?

76.

“राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून ते एका शृंखलेसमान आहेत ज्याद्वारे राज्याला
केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात" हे विधान कोणाचे ?

77.

मुंबईच्या नगरपालाचा (शेरीफ) कालावधी किती ?

78.

मुंबई विधान परिषदेची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत झाली ?

79.

पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मकदर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला ?

80.

नागरी स्थानिक स्वशासनातील महापौर परिषद प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.