राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते करार आहेत ?

अ. जकाती व व्यापारविषयक सहमती करार.

ब. व्यापार शर्ती करार.

क. सेवा आणि व्यापार सहमती करार,

ड. बौद्धिक मालमत्ता हक्काच्या व्यापार संबंधित बाबींबद्दलचा करार.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

2.

भारत सरकारने 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण कोणत्या हेतूने स्विकारले ?

अ. तोटयात आलेल्या उद्योगांचे खाजगीक्षेत्राकडे हस्तांतरण.

ब. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस चालना देणे.

क. सार्वजनिक क्षेत्राची गुणवत्ता वाढविणे.

ड. परवाना पद्धतीवर नियंत्रण ठेवणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3.

जागतिकीकरणाच्या काळात भारताची रोजगाराची स्थिती कशामुळे वाईट झाली आहे ?

अ. रोजगार वृद्धीदरात घट होत आहे.

ब. कृषी क्षेत्रातील नकारात्मक रोजगार वृद्धीदर.

क. सार्वजनिक क्षेत्रातील नकारात्मक रोजगार वृद्धीदर.

ड. सहकार क्षेत्रातील रोजगार वृद्धीदर कमी होणे.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

4.

1998 चा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा या हेतूने करण्यात आला
अ. फेरा (FERA) कायद्यात बदल करणे.

ब. परकीय विनिमय व्यवस्थापन आणि विनिमय सुरक्षितता यावर भर देणे.

क. भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे.

ड. भारतातील परकीय विनिमय बाजाराची देखभाल करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

5.

पत प्रमाणित करणाऱ्या संस्थांनुसार गुंतवणुकीचा सर्वाधिक दर्जा कोणता आहे ?

6.

भारताच्या विकासा संदर्भात डॉ. कलाम यांनी स्विकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता.

7.

सार्वजनिक क्षेत्रातील तीन महत्वाच्या वित्तिय संस्था मागासलेल्या भागात सुरू झालेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दराने वित्तपुरवठा करतात

8.

भारत सरकारने ग्रामीण विद्युतीकरणाचे धोरण 2006 मध्ये या उद्देशाने जाहीर केले

अ. सर्व कुटुंबधारकांना विजेचा पुरवठा करणे.

ब. दर्जेदार आणि विश्वसनीय वीजपुरवठा किफायतशीर दराने उपलब्ध करणे.

क. वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे.

ड. विजेचा किमान वापर करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

9.

'बांधा चालवा आणि हस्तांतरित करा' (BOT) शी संबंधीत कायदा कोणता ?

10.

सरकारने सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण, या हेतूने स्वीकारले आहे
अ. सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सेवासुविधा उभारणी साठी खाजगीभांडवल आकर्षित करणे.

ब. सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहक उपयुक्त सेवाची कार्यक्षमता सुधारणे.

क. सार्वजनिक क्षेत्राद्वारे अधिक नफा मिळविणे.

ड. सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा साठी सहकार सहभागास उद्युक्त करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

11.

राष्ट्रीय कृषि सहकार विपणन संघाने (नाफेड) या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे

अ. राज्यांतर्गत शेती उत्पादन व निर्यात व्यापारास चालना देणे.

ब, डाळी आणि तेलबीया उत्पादनास किमान आधारभूत किंमतीची हमी देणे.

क. बागाईती उत्पादनाच्या बाजारयंत्रणेत हस्तक्षेप करणे.

ड. शेतक-यांना पीक विमा योजना उपलब्ध करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

12.

भारतात उर्जा समस्या कशामुळे निर्माण झाली आहे ?

अ. तेलाचा मागणी पुरवठा असमतोल

ब. वीजशक्तीची कमतरता

क. कोळशाची कमतरता

ड. पाणी टंचाई

वरीलपैकी कोणती कारणे बरोबर आहेत ?

13.

खालील विधाने किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल आहेत :

अ. या योजनेखाली शेतक-यांना कुठल्याही प्रकारची कर्जे दिली जातात.

ब. ही योजना रोख कर्जाची सुविधा देते ज्यात कितीही वेळा रक्कम काढता येते.

क. ही योजना अल्पमुदत कर्जे, खेळते भांडवल आणि दीर्घमुदत कर्जे पुरवते.

ड. किसान क्रेडिट कार्ड धारकांना अपघात विमा संरक्षण दिले जाते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

14.

जागतिक व्यापार संघटनेची स्थापना या हेतूने 1995 मध्ये करण्यात आली

अ. बिगर भेदभावाचे तत्व अंगीकारणे

ब. मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारणे

क. आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे

ड. गॅटचे धोरण स्वीकारणे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

15.

बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील हानिकारक परिणाम कोणते ?

अ. आर्थिक रचनेत बिघाड

ब. पैशाचा प्रवाह देशाबाहेर

क. राजकीय हस्तक्षेप

ड. परकीय गुंतवणूकीस हानिकारक

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा : 

16.

जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

17.

लघुउद्योगांच्या निर्यात प्रोत्साहनास पाठिंबा म्हणून खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली ?

18.

भारत सरकारने 1991 चे औद्योगिक धोरण लघुउद्योगांसाठी या हेतूने जाहीर केले

अ. लघुउद्योगांना बळकट आणि सशक्त करणे.

ब. पतपुरवण्याची हमी देणे.

क. कच्चा माल पुरविणे.

ड. विक्री झालेल्या वस्तूंची देय रक्कमेची हमी देणे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

19.

महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत ?

20.

1951 पासून भारताच्या परकीय व्यापारात या हेतूने बदल झाला आहे
अ. औद्योगिकरणात जलद गतीने वाढ होणे.

ब. अन्नधान्य आणि उपभोग्य वस्तूंच्या आयातीमध्ये घट होणे.

क. कच्च्या मालाच्या आयातीत घट होणे.

ड. भारतीय उत्पादीत वस्तूंच्या निर्यातीस सहाय्यभूत होण्या करता रचना बदलणे,

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.