राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे
अ. शेती उत्पादनाच्या किंमती स्थीर करण्यासाठी मदत करणे

ब. सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे

क. गैरव्यवहारापासून सभासदांचे संरक्षण करणे

ड. शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

22.

खालीलपैकी कोणती वर्षे सहकार कायद्यांशी संबंधीत आहेत ?

अ.1902

ब. 1903

क. 1904

ड. 1912

योग्य पर्याय निवडा : 

23.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील घटकांचा समावेश होतो :

अ. आंतरराष्ट्रीयकरण

ब. खाजगीकरण

क. शिथिलीकरण

ड. विकेंद्रीकरण

योग्य पर्याय निवडा :

24.

जागतिकीकरणाची साधने कोणती ?

अ. तंत्रज्ञान

ब. माहितीचे प्रसारण

क. निर्गुतवणूक

ड. बहुराष्ट्रीय कंपन्या

योग्य पर्याय निवडा : 

25.

गॅट (GATT) मधील 'सामाजिक परिच्छेद' (social clause) खालील घटकाशी निगडीत होता :

26.

भारताच्या परकीय व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे ?

27.

भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील लक्ष्य निश्चित केलेले नव्हते :

28.

रस्ते विकासातील मोठ्या समस्या कोणत्या ?

अ. वृद्धीची संथ गती

ब. असमान वितरण

क. निकृष्ट दर्जा

ड. वाहनांची कमी संख्या

योग्य पर्याय निवडा :

29.

विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 हा या हेतूने करण्यात आला

अ. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविणे आणि परकीय चलन मिळविणे.

ब. परकीय गुंतवणूक आकर्षित करणे.

क. पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे.

ड. परकीय विनिमय दर निश्चित करणे.

योग्य पर्याय निवडा :

30.

शेतमालाचा आंतरराज्यीय आणि निर्यात व्यापार वाढवण्यासाठी कोणती शिखर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली ?

31.

भारतीय आर्थिक सुधारणानंतर एम.आर.टी.पी. (MRTP) कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली ?

32.

स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय ?

33.

1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते ?

34.

महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या आजारपणाचे मूलभूत कारण कोणते आहे ?

अ. भांडवलाचा अभाव, अपूरा उर्जेचा पुरवठा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अल्प वापर.

ब. पायाभूत सुविधांचा अभाव, कुशल मजूरांचा अभाव.

क. उद्योगांचे विकेंद्रीकरण.

ड. वाढती स्पर्धा.

योग्य पर्याय निवडा :

35.

अकराव्या पंचवार्षिक योजनेत दारिद्रय रेषेखालील व्यक्तींचे प्रमाण कमी करण्याबाबत निश्चित करण्यात आलेले उद्दीष्ट होते :

36.

दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमाची अम्मलबजावणी करण्यात आली ?

37.

महाराष्ट्रातील भारनियमनाचे प्रमुख कारण काय आहे ?

38.

मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत ?

अ. पैशाची तटस्थता, किंमत स्थिरीकरण, विनिमय स्थिरीकरण

ब. पूर्ण रोजगार, आर्थिक वृद्धी

क. पायाभूत विकास

ड. शिक्षण आणि आरोग्यातील सुधारणा

योग्य पर्याय निवडा :

39.

खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले ?

40.

फिशरच्या चलनसंख्यामान सिद्धांतानुसार पैशाचे मुल्य आणि पैशाची संख्या यामधील संबंध कसा आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.