राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालीलपैकी सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कोणते साधन आहे ?

(a) भारताचा नियंत्रक आणि महालेखा परिक्षक

(b) नियोजन आयोग

(c) संसद

(d) वित्त मंत्रालय

पर्यायी उत्तरे :

2.

पंचायत न्यायालय काही राज्यांमध्ये विभिन्न नावाने कार्य करीत आहे, जसे की :

(a) न्याय पंचायत

(b) पंचायत अदालत

(c) स्थल पंचायत

(d) ग्राम कचेरी

पर्यायी उत्तरे : 

3.

पुढील कोणते विधान चुकीचे आहे?

(a) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

(b) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. 

4.

2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ़ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती झाली. परन्तु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेंव्हा वास्तव्यात आले तेंव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता? 

5.

खालील मुद्यांचा विचार करा :

(a) संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षया केल्या.

(b) मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती.

पर्यायी उत्तरे :

6.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतात कौटुंबिक न्यायालये कायदा, 1984 अंतर्गत कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.

(b) महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय 1988 साली पुणे येथे स्थापन झाले.

(c) सद्यस्थितीत महाराष्ट्रात 32 कौटुंबिक न्यायालये कार्यरत आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

7.

भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते.

इंग्लंडमधे मात्र :

(a) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी असते.

(b) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण ''राजा चूक करू शकत नाही'',

वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

8.

सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा? .

(a) समतेचे तत्व

(b) न्यायालयीन पुनर्विलोकन

(c) संघराज्य

(d)सार्वभौमत्व

पर्यायी उत्तरे :

9.

भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

(b) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

10.

भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारताच्या राष्ट्रपतींकडून महान्यायवादींची नियुक्ती केली जाते.

(b) सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी जी किमान पात्रता लागते, तीच पात्रता त्यांना आवश्यक आहे.

(c) ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

(d) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

11.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेच्या 262 व्या कलमानुसार भारतीय संसदेने आंतरराज्य जलविवाद अधिनियम 1956 अंमलात आणला.

(b) या अधिनियमात 2014 मध्ये दुरुस्ती करण्यात आली.

(c) गोदावरी, नर्मदा, कृष्णा आदेश दुरुस्तीआधी करण्यात आले होते आणि ते आता बदलता येत नाहीत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

12.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

(b) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनास बंधनकारक केले गेले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

13.

इंदिरा गांधी विरूद्ध राज नारायण खटल्याने घटनेच्या मूलभूत चौकटीचे कोणते मूलभूत घटक प्रदान केले?

(a) दर्जा व संधीची समानता

(b) कायद्याचे राज्य

(c) धर्मनिरपेक्षता व सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य

(d) सत्तेचे विभाजन

पर्यायी उत्तरे :

14.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) पहिल्या लोकसभेत (1951) अनु. जातींसाठी 72 व अनु. जमातींसाठी 26 जागा राखीव होत्या.

(b) 16 व्या लोकसभेत (2014) अनु. जातींसाठी 79 व अनु. जमातींसाठी 41 जागा राखीव होत्या.

(c) महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी लोकसभेसाठी अनु. जातींसाठी 05 तर अनु. जमातींसाठी 04 जागा राखीव आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

15.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची कार्ये :
(a) अनुसूचित जातीच्या सुरक्षे संबंधी सर्व बाबींचा शोध घेणे.

(b) अनुसूचित जातीच्या अधिकारहनन बाबतीतील विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. 

(c) अनुसूचित जातीच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियाबाबत सल्ला देणे.

पर्यायी उत्तरे :

16.

लोकपालासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) 1963 मध्ये डॉ.एल.एम. सिंघवी यांनी सर्वप्रथम लोकपाल ही संज्ञा वापरली. 

(b) पहिले जन लोकपाल विधेयक शांती भूषण यांनी 1968 मध्ये सादर केले.

(c) आतापावेतो लोकपाल वा जनलोकपाल बिल संसदेत आठ वेळेला प्रस्तुत केले गेले.

(d) अंतिमतः 2013 मध्ये लोकपाल विधेयकाला संसदेची मान्यता मिळाली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

17.

लोकायुक्तांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) लोकायुक्त संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.

(b) लोकायुक्तांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते.

(c) कर्नाटक लोकायुक्त संस्था संपूर्ण देशात सर्वात जास्त प्रभावशाली म्हणून ओळखली जाते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

18.

योग्य क्रम लावा : (भारताचे राष्ट्रपती) 

(a) नीलम संजीव रेड्डी

(b) आर. वेंकटरमण

(c) ग्यानी झैल सिंग

(d) डॉ. एफ.ए. अहमद

पर्यायी उत्तरे : 

19.

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

(a) अतारांकित प्रश्नाला पूरक प्रश्न विचारता येत नाहीत.

(b) अल्पसूचना प्रश्न का विचारल्या जात आहे याचे कारण द्यावयाची गरज नसते.

पर्यायी उत्तरे :

20.

महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधित्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्या होत्या.

(b) 16 व्या लोकसभेत त्या सहापट वाढल्या आहेत. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.