भारतातील प्रतिभावान व्यक्तिमत्वांपैकी एक असे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तिरुनेलई नारायण अय्यर शेषन यांचे नुकतेच निधन
हृदयविकाराच्या झटक्यामुळे काळाच्या पडद्याआड
ते ८७ वर्षांचे होते
गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत नव्हती
अनेक निवडणूक सुधारणांमागे त्यांच्या अमूल्य कार्याचा ठसा उमटलेला दिसून येतो
त्यांनी दहाव्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांचा कार्यकाल १९९० ते १९९६ इतका होता.
जन्म: केरळमधील पलक्कड जिल्ह्यात
१९५५ बॅचचे तमिळनाडू केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी
मुख्य निवडणूक आयुक्त पदावर रुजू होण्यापूर्वी सुमारे १८ कॅबिनेट सचिव पदांची सेवा
१९८६ मध्ये त्यांना त्यांच्या विशेष सेवांकरिता आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
१९९७ मध्ये त्यांनी के. आर. नारायणन यांच्याविरूद्ध राष्ट्रपती पदासाठी लढलेली निवडणूक अयशस्वी ठरली.
राजकारण्यांच्या सत्ता वापरावर निर्बंध लादणाऱ्या निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांची ओळख
कार्यकाळात केंद्राकडून दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नेमणूक
मुख्य निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कार्यकाळात पुढील गोष्टींबाबत कारवाई
मतदारांना लाच देणे
निवडणुकी दरम्यान दारू वाटप
मतदारांशी जात किंवा समुदाय आधारावर आवाहन करण्यासाठी संपर्क
प्रचारासाठी अनधिकृत यंत्रणेचा वापर
प्रचारासाठी पूजा स्थळांचा वापर
लाऊड स्पीकर्स आणि उच्च- ध्वनी संगीताचा वापर
त्यांच्या कार्यकाळात खालील कायदे लागू करण्यात आले
कठोर आचारसंहिता लागू करणे
उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर मर्यादा
मतदारांना ओळखपत्र पुरवणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.