स्वच्छ भारत मिशन: ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणार अधिक निधी

Date : Mar 18, 2020 09:31 AM | Category : योजना आणि प्रकल्प
स्वच्छ भारत मिशन: ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणार अधिक निधी
स्वच्छ भारत मिशन: ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणार अधिक निधी Img Src (Countercurrents)

स्वच्छ भारत मिशन: १५ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना मिळणार अधिक निधी

  • ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत स्वच्छ भारत मिशनमुळे मिळणार अधिक निधी

भारत सरकार: मान्यता

  • भारत सरकारकडून फेब्रुवारी २०२० मध्ये स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्‍या टप्प्याच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली

लक्ष केंद्रित

  • मिशनच्या दुसर्‍या टप्प्यात २ कोटी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची तरतूद आहे

  • खुले शौच मुक्त आणि घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन इ. बाबी यामध्ये समाविष्ट आहेत

  • ग्रामपंचायतींवर या टप्प्यामध्ये प्राथमिक लक्ष दिले जाण्याची तरतूद आहे

निधी वाटप

  • प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ७ ते २० लाख रुपये मिळण्याची सुविधा आहे

  • घन आणि द्रव कचरा व्यवस्थापित करण्यासाठी या निधीमध्ये ५ लाखांची वाढ केली जाणार आहे

  • अतिरिक्त निधीची तरतूद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे

  • मनरेगा कार्य शक्ती अशा पद्धतीने स्वच्छ भारत मिशनकडे वळविली जाणार आहे.

'स्वच्छ भारत मिशन'बाबत थोडक्यात

दुसरा टप्पा: कालावधी

  • स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा २०२०-२१ ते २०२४-२५ दरम्यान राबविला जाण्याची योजना आहे

  • सरकारकडून पहिल्या टप्प्यात १० कोटीहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत

घडामोडी

  • सरकारमार्फत भारताला खुले शौचमुक्त घोषित करण्यात आले आहे

  • दुसर्‍या टप्प्यात स्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि पहिल्या टप्प्यात मागे राहिलेल्या बाबींमधील गोंधळ दूर करण्यासाठी सुरू करण्यात येत आहे

  • भारतात असे काही मोजके विभाग आहेत जे खुल्या शौचास पूर्णपणे मुक्त झालेले नाहीत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.