निर्भया प्रकरणातील आरोपींना तिहार तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली
२० मार्च २०२० रोजी निर्भया बलात्कार प्रकरणातील ४ दोषींना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली
सप्टेंबर २०१३ मध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयाकडून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती
२०१७ मध्ये त्यांच्याकडून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक उपचारात्मक आणि दया याचिका दाखल करण्यात आल्या होत्या
२०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली
अलीकडेच २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचिका घेण्यास नकार दिला
घटनेमधील कलम १४५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे नियम तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे
सदर कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या कार्यवाहीचा निर्णय घेते
त्याद्वारे हाताळली जाणारी प्रकरणे उच्च न्यायालयात वर्ग करण्यात येतात
कार्यवाही स्थगित करणे
जामीन मंजूर करणे
न्यायाधीशांची खंडपीठात बसण्यासाठी वाटप करणे
सदर कायद्यान्वये बलात्कार आणि लैंगिक छळ करणार्या आरोपींच्या शिक्षेमध्ये अनेक बदल केले
भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ , भारतीय पुरावा अधिनियम यासारख्या इतर कायद्यांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे
निर्भया घटनेच्या ६ दिवसानंतर भारत सरकारमार्फत जे. एस. वर्मा यांच्याअध्यक्षतेखाली न्यायिक समिती गठीत करण्यात आली होती
उल्लेख करण्यात आलेले न्यायालयीन बदल सदर समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आले
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.