भारत सरकारची प्रमुख योजना 'अमृत' मध्ये २ वर्षांची वाढ

Date : Dec 18, 2019 12:02 PM | Category : योजना आणि प्रकल्प
भारत सरकारची प्रमुख योजना 'अमृत' मध्ये २ वर्षांची वाढ
भारत सरकारची प्रमुख योजना 'अमृत' मध्ये २ वर्षांची वाढ

भारत सरकारची प्रमुख योजना 'अमृत' मध्ये २ वर्षांची वाढ

  • 'अमृत' या भारत सरकारच्या प्रमुख योजनेत १८ डिसेंबर २०१९ रोजी २ वर्षांची वाढ घोषित

घडामोडी

  • भारत सरकारकडून आपली फ्लॅगशिप योजना AMRUT (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) मध्ये आणखी २ वर्षांची वाढ

सरकारी बाबी

घोषणा

  • २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून

  • मार्च २०२० पर्यंत १३९ लाख जलवाहिन्या आणि १५५ लाख गटार कनेक्शन जोडणी

अपेक्षित खर्च

  • ७७,६४० कोटी रुपये

वेचक मुद्दे

  • गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या ५ वर्षांत ७,१९५ कोटी रुपये खर्च करून २३१६ प्रकल्प पूर्ण

  • जून २०१५ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४६% पाणी जोडणी आणि २८.३% गटार कनेक्शन पूर्ण

प्राधान्य

  • कुटुंबांना पाणी जोडणी सोय पुरविणे

'अमृत ​​(AMRUT) योजना' बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • AMRUT म्हणजेच Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation

सुरुवात

  • २०१५

वार्षिक राज्य कृती योजना (State Annual Action Plan - SAAP)

महत्वपूर्ण बाबी

  • राज्य सरकारकडून योजना केंद्राकडे सादर

  • अंदाजपत्रक निर्मिती समाविष्ट घटक

    • डिजिटल व इंटरनेट सुविधा

    • औद्योगिक व वाहतूक सुविधा

    • पाणीपुरवठा

    • नाल्याची व्यवस्था

    • मलनिःसारण

कृती योजना सादर: राज्ये

  • राजस्थान (पहिले राज्य)

  • इतर राज्ये

    • महाराष्ट्र

    • जम्मू-काश्मीर

    • मध्य प्रदेश

    • तेलंगणा

    • पश्चिम बंगाल

    • आंध्र प्रदेश (नुकत्याच बंद झालेल्या अमरावती प्रकल्पासाठी)

    • हरियाणा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.