आयुषमान भारत करणार कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी मदत
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे
कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा समावेश करण्यात आला आहे
भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूबाधित १६९ लोकांची पुष्टी झालेली आहे
यापैकी १४ जण बरे झाले आहेत
आतापर्यंत ३ लोकांचा मृत्यू झालेला आहे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला सामील करून घेतले आहे
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ही आयुष्मान भारत ची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे
रूग्णांना या योजनेमुळे कक्षांमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णालयात प्रवेश करण्याची क्षमता ओळखण्यास मदत होईल
सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मंत्रालय ना नफा स्वरूपाच्या रुग्णालयांचा समावेश करणार आहे
मंत्रालयाकडून रुग्णालय पातळीवरील सज्जतेचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोग आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा समावेश केला आहे
व्हेंटिलेटर आणि बेडचा डेटाबेसही गोळा करणे आवश्यक आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.