चौथी भारत 'जल प्रभाव शिखर परिषद' दिल्ली येथे आयोजित

Date : Dec 07, 2019 04:07 AM | Category : परिषदा
चौथी भारत 'जल प्रभाव शिखर परिषद' दिल्ली येथे आयोजित
चौथी भारत 'जल प्रभाव शिखर परिषद' दिल्ली येथे आयोजित

चौथी भारत 'जल प्रभाव शिखर परिषद' दिल्ली येथे आयोजित

  • दिल्ली येथे चौथी भारत 'जल प्रभाव शिखर परिषद' आयोजित

ठिकाण

  • दिल्ली

उद्घाटक

  • श्री. गजेंद्र सिंग शेखावत (केंद्रीय जलमंत्री)

भर

  • ग्रामीण आणि शहरी भागातील जलसंपत्तीचे एकत्रित व्यवस्थापन

चर्चा विषय

  • विविध क्षेत्रातील तज्ज्ञ गटांकडून चर्चा

  • पाण्यासंबंधी भेडसावणाऱ्या मोठ्या समस्या अधोरेखित

२०१९ सालासाठी थीम

  • जल क्षेत्रातील उच्च परिणामकारक प्रकल्पांना अर्थसहाय्य (Financing of High Impact projects in the water sector)

वेचक मुद्दे

  • जागतिक जल गुंतवणूकदार आणि संस्था एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करणे

  • स्मार्ट शहरांवरील पाण्याचा प्रभाव तसेच जल जीवन मिशनवर लक्ष केंद्रित करणे

  • जलशक्ती मंत्रालयाकडून नदी जीर्णोद्धार व संवर्धन अहवाल जाहीर

अभ्यास महत्व

  • पाण्याचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणे अगत्याचे 

  • जागतिक पातळीवरील ताज्या पाण्याच्या साठ्यापैकी फक्त ४% पाणी भारताकडे

  • जगातील १८% लोकसंख्या वास्तव्यास असल्याने व्यस्त प्रमाण

  • २०३० पर्यंत, भारतातील शहरी भागात ६०० दशलक्ष पर्यंत लोकसंख्या वाढीची संभावना

  • जलसंचय आणि नद्यांचा प्रचंड ताण येण्याची शक्यता

शासकीय उपाययोजना

उद्देश

  • पाण्यावरील मानवी कार्यावरील परिणाम नियंत्रित करणे

  • पाणीटंचाई कमी करणे

समाविष्ट घटक

  • जल जीवन अभियान

  • राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन

  • पर्यावरण प्रवाह आणि शहरी नदी व्यवस्थापन योजना

  • गंगा नदी बेसिन व्यवस्थापन योजना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.